Monday, May 4, 2009

जस पाणी घेऊन निघालेले ढग

जस पाणी घेऊन निघालेले ढग
कधीच वाळवंटापर्यंत पोहचत नाहीत
तसच मी पाठवलेले निरोप
कधीच तिच्या पर्यंत पोहचत नाहीत
:- अजय कोरपे

No comments: